शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

राष्ट्रीय : “केवळ विरोधी पक्षांचाच नाही तर, राहुल गांधी २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा” 

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन, काँग्रेसच्या पत्राला सीआरपीएफचं उत्तर

राष्ट्रीय : आजी अन् आईसारखी हवी बायको; लग्नाबद्दल राहुल गांधी यांचे प्रथमच मत

राष्ट्रीय : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी

राष्ट्रीय : ‘भारत जोडो’वर गुप्तचरची करडी नजर; काँग्रेसकडून हरयाणामध्ये तक्रार दाखल

राष्ट्रीय : Rahul Gandhi Lord Ram: राहुल गांधींची थेट भगवान रामाशी तुलना, नव्या वादाला तोंड! भाजपाकडून Salman Khurshid अन् काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती

राष्ट्रीय : bharat jodo yatra: कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्टवर, थंडी वाजत नाही..? स्वतः राहुल गांधींनी दिले उत्तर

राष्ट्रीय : राहुल गांधींनी सुरू केली नवी परंपरा! महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्यासह अटल बिहारी वाजपेयींनाही वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : २८०० किमी चाललो, द्वेष दिसला नाही; ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचे वक्तव्य

राष्ट्रीय : द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडू: राहुल गांधी