शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

अकोला : महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी

अकोला : जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत राज्यभरातील दहा हजार कर्मचारी भारत जोडो यात्रेत

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: राहुल गांधी यांची गुजरात प्रचारात ‘एन्ट्री’?

महाराष्ट्र : Bharat jodo Yatra: भारत जोडो यात्रा थांबवली तर त्याचे काय परिणाम होतील याची चिंता करा नाना पटोलेंचे राहुल शेवाळेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा”; राहुल शेवाळेंची CM शिंदेंकडे मागणी 

वाशिम : भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना 

नागपूर : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

वाशिम : Bharat Jodo Yatra: जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस कटिबद्ध, सुप्रिया श्रीनेत यांचं विधान

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: भाजपाशासित राज्यात भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा गंभीर आरोप