शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक लवकरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:22 IST

सुमारे दोन वर्षांपासून रखडलेली ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे.

सुरेश लोखंडे ।ठाणे : सुमारे दोन वर्षांपासून रखडलेली ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचे गट व पाच पंचायत समिती गणांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.जाणकार अधिकारी, कर्मचाºयांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने जारी करताच जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा विभाजनानंतर दोन वेळा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही राजकीय पक्षांनी उमेदवार दिले नाही. यामुळे सदस्य संख्येअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या नाही.सुमारे दोन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त करून कामकाज सुरू आहे; पण ते आता लवकरच संपुष्टात येणार आहे. आरक्षणासह प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करण्यासह अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि.ज. वागळे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकाºयांना प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे १९ आॅगस्टपर्यंत सादर करावा लागणार आहे. या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी २४ आॅगस्टपर्यंत मान्यता देणे आवश्यक आहे.जिल्हाधिकाºयांना २९ आॅगस्टपर्यंत आरक्षण सोडतीची सूचना जाहीर करून प्रारूप प्रभागरचना, आरक्षण यावर हरकती, सूचना व दुरुस्त्या मागितल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांना अंतिम प्रभागरचना व आरक्षणाला शासकीय राजपत्रात प्रसिद्धी द्यावी लागणार आहे.या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्र्रशासन कामाला लागले आहे.>प्रभाग रचनेचे आदेश जारीराज्य निवडणूक आयोगाने ११ आॅगस्ट रोजी प्रपत्रक काढून ठाणे जिल्हा परिषदेसह पाच पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेसाठी आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदेचे ५३ गट, तर पंचायत समित्यांमध्ये १०६ गणांसाठी प्रभागरचना युद्धपातळीवर होत आहे.