शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस येणार समुद्रात उधाण भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

ठाणे : पावसाळ्यात यावर्षी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर या दिवशी जास्त पाऊस झाला ...

ठाणे : पावसाळ्यात यावर्षी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर या दिवशी जास्त पाऊस झाला तर उधाण भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस, वेळ आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याची उंची पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी कळविले आहेत. याठिकाणी भरतीच्या पाण्याची उंची दिलेली आहे. ही लाटांची उंची नव्हे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

(१) बुधवार, २३ जून सकाळी १०-५३ भरतीची उंची ४.५७ मीटर.

(२) गुरुवार, २४ जून सकाळी ११-४५ भरतीची उंची ४.७७ मीटर.

(३) शुक्रवार , २५ जून दुपारी १२-३३ भरतीची उंची ४.८५ मीटर.

(४) शनिवार, २६ जून दुपारी १-२३ भरतीची उंची ४.८५ मीटर.

(५) रविवार, २७ जून दुपारी २-१० भरतीची उंची ४.७६ मीटर.

(६) सोमवार, २८ जून दुपारी २-५७ भरतीची उंची ४.६१ मीटर.

(७) शुक्रवार, २३ जुलै सकाळी ११-३७ भरतीची उंची ४.५९ मीटर.

(८) शनिवार, २४ जुलै दुपारी १२-२४ भरतीची उंची ४.७१ मीटर.

(९) रविवार, २५ जुलै दुपारी १-०७ भरतीची उंची ४.७३ मीटर.

(१०) सोमवार, २६ जुलै दुपारी १-४८ भरतीची उंची ४.६८ मीटर.

(११) मंगळवार, २७ जुलै दुपारी २-२७ भरतीची उंची ४.५५ मीटर.

(१२) मंगळवार, १० ॲागस्ट दुपारी १-२२ भरतीची उंची ४.५० मीटर.

(१३) बुधवार, ११ ॲागस्ट दुपारी १-५६ भरतीची उंची ४.५१ मीटर.

(१४) रविवार, २२ ॲागस्ट दुपारी १२-०७ भरतीची उंची ४.५७ मीटर.

(१५) सोमवार, २३ ॲागस्ट दुपारी १२-४३ भरतीची उंची ४.६१ मीटर.

(१६) मंगळवार, २४ ॲागस्ट दुपारी १-१७ भरतीची उंची ४.५६ मीटर.

(१७) बुधवार, ८ सप्टेंबर दुपारी १२-४८ भरतीची उंची ४.५६ मीटर.

(१८) गुरुवार, ९ सप्टेंबर दुपारी १-२१ भरतीची उंची ४.५४ मीटर.