शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

कविता अशी लिहा, ज्यातून प्रबोधन झाले पाहिजे - जयदेव भटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या कार्याची महती आपल्या कवितेच्या माध्यमातून उमटणे भविष्यात गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी जयदेव भटू यांनी भिवंडीत व्यक्त केले.

शहरातील काप आळी, आंबेडकर नगर येथील चंद्रमणी बुद्ध विहार येथे रविवारी सायंकाळी वर्षावास कार्यक्रमानिमित्त कवी संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बौद्धजन पंचायत शाखा क्रं. २८३ यांच्या वतीने संमेलन आयोजिले होते. कार्यक्रमाचे उदघाटन गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले.

यावेळी जेष्ठ कवी, गायक राजरत्न राजगुरू, कवी विजयकुमार भोईर, कवी नवनाथ रणखांबे, कवी नरेश जाधव, कवी मिलिंद जाधव, कवी दिनेश भोईर, कवी शाम बैसाणे, कवयित्री सुरेखा गायकवाड, कवयित्री मनिषा मेश्राम यांनी विविध विषयांवर कविता सादर करत प्रबोधन केले. यावेळी बौद्धजन पंचायत क्रं. २८३ शाखेच्या अध्यक्षा माया शेलार, माजी अध्यक्ष मिलिंद शेलार, अँड. गुलाब खंदारे उपस्थित होते.