शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

कविता अशी लिहा, ज्यातून प्रबोधन झाले पाहिजे - जयदेव भटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या कार्याची महती आपल्या कवितेच्या माध्यमातून उमटणे भविष्यात गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी जयदेव भटू यांनी भिवंडीत व्यक्त केले.

शहरातील काप आळी, आंबेडकर नगर येथील चंद्रमणी बुद्ध विहार येथे रविवारी सायंकाळी वर्षावास कार्यक्रमानिमित्त कवी संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बौद्धजन पंचायत शाखा क्रं. २८३ यांच्या वतीने संमेलन आयोजिले होते. कार्यक्रमाचे उदघाटन गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले.

यावेळी जेष्ठ कवी, गायक राजरत्न राजगुरू, कवी विजयकुमार भोईर, कवी नवनाथ रणखांबे, कवी नरेश जाधव, कवी मिलिंद जाधव, कवी दिनेश भोईर, कवी शाम बैसाणे, कवयित्री सुरेखा गायकवाड, कवयित्री मनिषा मेश्राम यांनी विविध विषयांवर कविता सादर करत प्रबोधन केले. यावेळी बौद्धजन पंचायत क्रं. २८३ शाखेच्या अध्यक्षा माया शेलार, माजी अध्यक्ष मिलिंद शेलार, अँड. गुलाब खंदारे उपस्थित होते.