शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पतीच्याच हत्येच्या आरोपातून पत्नी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:45 IST

पुरावे मिळालेले नाहीत : ठाणे न्यायालयाचा निकाल

ठाणे : गळा आवळून पतीच्याच हत्येचा आरोप असलेल्या पत्नीची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोस पुरावे सरकारी पक्ष सादर करू न शकल्याने निर्दोष मुक्तता केली. हा निकाल बुधवारी ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट यांनी दिला.

मुंब्य्राच्या आलमास कॉलनी येथे पती मोहम्मद मेहंदी सय्यद व त्याची पत्नी जेहरा राहत होते. २ मे २०१७ रोजी मोहम्मद याच्या काकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांचा पुतण्या मोहम्मद मेहंदी हा मृतावस्थेत सापडल्याची तक्रार नोंदवली. तसेच त्याचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार, तातडीने धाव घेऊन मुंब्रा पोलिसांनी स्मशानात जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रु ग्णालयात पाठवला. यावेळी, शवविच्छेदन अहवालात मृतकाचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यावर मुंब्रा पोलिसांनी घरातून गायब झालेली मयताची पत्नी जेहरा हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. त्यानंतर, या हत्येचे प्रकरण न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी आल्यावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना तपासात निष्पन्न झालेला प्रकार विशद केला. यात आरोपी पत्नी जेहरा हिने ओढणीने पतीची गळा आवळून हत्या केली.भांडणाचा तक्रारीमध्ये उल्लेखच नाहीगुन्ह्यात वापरलेली ओढणी कचरापेटीत टाकल्याचा युक्तिवाद केला. तसेच, मोहम्मद याचे काका, आई आणि भाऊ यांचीही साक्ष नोंदवली. सादर केलेले पुरावे पुरेसे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्या दोघांमध्ये उद्भवणाऱ्या भांडणाचा तक्र ारीत कुठे उल्लेख नसल्याने हत्या करण्यामागचा उद्देश स्पष्ट होत नाही. त्यामुळे जेहरा हिची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला.

टॅग्स :Courtन्यायालय