शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

नालासोपारा शहरामध्ये सर्रास वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:07 IST

महावितरणचे दुर्लक्ष : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचेकारवाईसाठी पत्र, संरक्षण देण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील अनेक परिसरात सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. काही टोळ्या यामध्ये सक्रिय असून महिन्याकाठी प्रत्येक घरापाठी ३०० ते ४०० रुपये घेऊन चोरीची वीज पुरवली जाते. महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असून पूर्वेकडील संतोष भवन, श्रीराम नगर, वालईपाडा व इतर विभागात महावितरणची वीजचोरी होत असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी वसईच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून कारवाई करण्यास सुचवले आहे.वीजचोरीवर नियंत्रण यावे, यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि लाईनमन यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वीजचोरी पकडली किंवा केली म्हणून पोलीस ठाण्यात तक्र ार देऊन गुन्हा दाखल करतात. पण विजेची चोरी होऊ नये म्हणून कडक पावले उचलली पाहिजेत, असेही पत्रात नमूद केले आहे.संतोष भवन परिसरातील तांडापाडा येथे ५ आॅगस्टला राजेश यादव (३७) याच्या डोक्यावर विद्युत तार पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये व उपाययोजना करण्यासाठी तसेच परिसरातील विद्युत खांबांवरील लोंबकळणाऱ्या व धोकादायक वीज तारांचा सर्व्हे करून त्या वीजतारा बदली करून खांबांचीही दुरुस्ती करावी म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्रसिंग चव्हाण यांना १८ सप्टेंबला सकाळी भेट घेऊन पत्र दिले आहे. वीजचोरीबाबत कारवाई करायची असेल तर पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येईल, असाही उल्लेख या पत्रात त्यांनी केला आहे.नालासोपारा पूर्वेकडील वीजचोरी आणि गलथान कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला असल्याचे तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी लोकमतला सांगितले आहे. ज्या परिसरात वीजचोरी होते, त्या विभागातील बीट अधिकाºयाला मेमोसुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत नालासोपारा शहरात कोणत्याही अत्यावश्यक सुविधा झाल्या नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.