शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

झेंडा कोणाचा? ६५ टक्के मतदान, काल्हेरमध्ये हाणामारी, मुसईचा बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:59 IST

जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले.

ठाणे : जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले. भिवंडीतून सर्वाधिक सदस्य निवडून जाणार असल्याने तेथे भाजपाच्या खासदारांना झालेला विरोध, नंतर काल्हेरमध्ये शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेली मारामारी, पोलिसांना करावा लागलेला लाठीमार, ठिकठिकाणी होत असलेली बाचाबाची यामुळे ही निवडणूक गाजली. उरलेल्या भागात मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.खोणीत काँग्रसेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, तर दोन गणांत मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने वाटल्याने फेरमतदान घ्यावे लागणार असल्याने शेलार आणि कोलीवली या गणातील मतमोजणी निवडणूक आयोगाने थांबवली आहे. त्यामुळे उरलेले ५२ गट व १०४ गणांचीच मोजणी गुरूवारी होणार आहे.आजवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपानेही कंबर कसल्याने यावेळची निवडणूक अटीतटीची झाली. श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने शिवसेनेला धक्का दिल्याने आदिवासी मतदार नेमके कोणाला मतदान करतात त्याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. वेगवेगळ््या पक्षातील प्रबळ उमेदवार फोडण्याच्या भाजपाच्या खेळीला प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांना सहकार्य केले. काही ठिकाणी त्यात काँग्रेसही राष्ट्रवादीसोबत आली. या राजकीय समीकरणांतून नेमके काय साध्य होते, त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात ते निकालातून स्पष्ट होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक