शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

प्लास्टिक जमा करायचे तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:47 IST

नागरिकांकडील प्लास्टिक संकलित करण्यासाठी केडीएमसीने केंदे्र उघडल्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या कल्याणमध्ये दोनच संकलन केंद्र सुरू आहेत

कल्याण : नागरिकांकडील प्लास्टिक संकलित करण्यासाठी केडीएमसीने केंदे्र उघडल्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या कल्याणमध्ये दोनच संकलन केंद्र सुरू आहेत. तर, डोंबिवलीत केंद्र सुरू करण्यासाठी अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे ‘आम्ही प्लास्टिक जमा तरी कुठे करायचे?,’ असा सवाल नागरिक करत आहेत. दुसरीकडे, प्लास्टिक बंदीची जागृतीही प्रभावीपणे न झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही गोंधळ आहे.राज्य सरकारने शनिवारपासून प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना केडीएमसीकडूनही कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक संकलनासाठी धर्तीवर महापालिका प्रशासनाने कल्याण-डोंबिवली शहरात संकलन केंद्र उघडल्याचे जाहीर केले आहे. कल्याणमध्ये आधारवाडी अग्निशमन दलाशेजारी, सुभाष मैदान, बेतुरकरपाडा स्वानंदनगर मैदान, ओक हायस्कूल, पारनाका श्रीराम भुवन, डोंबिवलीतील महात्मा गांधी रोडवरील समतोल इको वर्क्स, हळबे व्यायामशाळा, कोपर रोड मल उदंचन केंद्र , सोनारपाडामधील मातोश्री ट्रस्ट आदी नऊ ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचे संकलन केंद्र उभारली असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. नागरिकांनी आपल्याजवळील प्लास्टिकच्या पिशव्या तेथे जमा कराव्यात, असे आवाहनही घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आले आहे. परंतु, सध्या कल्याणमधील आधारवाडी अग्निशमन मुख्यालयाच्या शेजारी आणि सुभाष मैदान अशा दोनच ठिकाणची संकलन केंद्रे सुरू आहेत. डोंबिवली शहरासह अन्य ठिकाणची केंद्रे मात्र अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे प्लास्टिक जमा करायचे तरी कुठे?, या विंवचनेत नागरिक आहेत. ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी प्लास्टिकचे संकलन केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात केले जाते, पण प्रशासनाने कायमस्वरूपी केंद्र चालू करणे गरजेचे होते. कल्याणप्रमाणे येथे कायमस्वरूपी केंद्र का सुरू केले नाही, असा सवाल केला जात आहे.केडीएमसीने जुलै २०१७ पासूनच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. पण पुरेशा जागृती अभावी ही बंदी कागदावरच राहिली. सध्या सरकारने बंदी जाहीर केली असलीतरी त्याच्या जागृतीबाबतही केडीएमसीला वावडे असल्याचे स्पष्ट होत आहे. प्लास्टिकबंदीची जागृती करणारे होर्डिंगही महापालिकेने लावलेले नाही.