शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जांभे गावात जाण्यासाठी रस्ता केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:27 IST

नागरिकांचा सवाल : पूलही झाला धोकादायक, निवेदन देऊनही यंत्रणेचे दुर्लक्ष

भातसानगर : शहापूर तालुक्यातील जांभे गावातील नागरिकांना चांगला रस्ता मिळणार कधी असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील शहापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेले जांभे हे गाव आहे. मात्र अनेक वर्षांपासून या गावात जाणारा रस्ता झालेला नाही. अनेकवेळा निवेदने दिली, अनेक नेत्यांजवळ मागणी केली मात्र आजपर्यंत या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.तीन साडेतीन हजाराच्या आसपास या गावाची लोकसंख्या असूनही गेली अनेक दशके या गावातील नागरिक मोठमोठ्या खड्ड्यातून प्रवास करीत आहेत. या खडड्ड्यातून वाहने चालवताना अनेक अपघातही झाले आहेत. मात्र आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने या रस्त्याची मागणी केली नाही.

याच रस्त्यावर गावात जाण्यासाठी पूल असून तोही धोकादायक झाला आहे. वर्षानुवर्षे या पुलाखालून बारमाही पाणी वाहत असूनही त्याची दुरूस्ती केली जात नाही. भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची भीती या परिस्थितीमुळे वर्तविण्यात येत आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले असले तरी या गावातील रस्ता मात्र पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिक प्रशासनावर संतापले आहेत.गावातील रस्त्यावर गेल्या अनेक दशकांपासून खड्डेच पाहवयास मिळत असून यावरून प्रवास करणे अवघड झाले आहे.-विशाल शेलवले,ग्रामस्थ

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षा