शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भातखरेदी केंद्राला मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही.

मुरबाड : अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेल्या भातपिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे.एकमेव भातशेतीवर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण, आरोग्य सांभाळताना दमछाक सुरू असताना यावर्षी निसर्गाचा कोप झाला. खरीप हंगामातील खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी सेवा संस्थांचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी तगादा लागण्याची शक्यता आहे. पदरात पडलेले धान्य खरेदी-विक्र ी संघ अथवा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने पंचाईत झाली आहे.शेतकरी यावर्षी तर जास्तच संकटात सापडला आहे. अवकाळी पावसात आणेवारी घटली. त्यातच भात भिजल्याने ते काळे पडले आहे आणि मोडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या लागवडीसाठी उचललेले सरकारी कर्ज फेडण्यासाठी पिकलेले भात काळे असल्याने खाजगी व्यापारी घेत नाहीत. त्यातच आदिवासी विकास महामंडळ व खरेदी-विक्री संघाचा काटा लागत नसल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने त्वरित महामंडळाला आदेश काढून भातखरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.>भातखरेदी करण्यासाठी सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी करता येत नाही.- सदानंद राजुरे, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळसरकारचे आदेश प्राप्त न झाल्याने भातखरेदी केंद्र सुरू करता आले नाही. - श्यामकांत भानुशाली, सचिव, मुरबाड तालुकाखरेदी-विक्र ी संघ