शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

भातखरेदी केंद्राला मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही.

मुरबाड : अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेल्या भातपिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे.एकमेव भातशेतीवर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण, आरोग्य सांभाळताना दमछाक सुरू असताना यावर्षी निसर्गाचा कोप झाला. खरीप हंगामातील खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी सेवा संस्थांचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी तगादा लागण्याची शक्यता आहे. पदरात पडलेले धान्य खरेदी-विक्र ी संघ अथवा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने पंचाईत झाली आहे.शेतकरी यावर्षी तर जास्तच संकटात सापडला आहे. अवकाळी पावसात आणेवारी घटली. त्यातच भात भिजल्याने ते काळे पडले आहे आणि मोडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या लागवडीसाठी उचललेले सरकारी कर्ज फेडण्यासाठी पिकलेले भात काळे असल्याने खाजगी व्यापारी घेत नाहीत. त्यातच आदिवासी विकास महामंडळ व खरेदी-विक्री संघाचा काटा लागत नसल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने त्वरित महामंडळाला आदेश काढून भातखरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.>भातखरेदी करण्यासाठी सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी करता येत नाही.- सदानंद राजुरे, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळसरकारचे आदेश प्राप्त न झाल्याने भातखरेदी केंद्र सुरू करता आले नाही. - श्यामकांत भानुशाली, सचिव, मुरबाड तालुकाखरेदी-विक्र ी संघ