शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भातखरेदी केंद्राला मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही.

मुरबाड : अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेल्या भातपिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे.एकमेव भातशेतीवर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण, आरोग्य सांभाळताना दमछाक सुरू असताना यावर्षी निसर्गाचा कोप झाला. खरीप हंगामातील खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी सेवा संस्थांचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी तगादा लागण्याची शक्यता आहे. पदरात पडलेले धान्य खरेदी-विक्र ी संघ अथवा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने पंचाईत झाली आहे.शेतकरी यावर्षी तर जास्तच संकटात सापडला आहे. अवकाळी पावसात आणेवारी घटली. त्यातच भात भिजल्याने ते काळे पडले आहे आणि मोडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या लागवडीसाठी उचललेले सरकारी कर्ज फेडण्यासाठी पिकलेले भात काळे असल्याने खाजगी व्यापारी घेत नाहीत. त्यातच आदिवासी विकास महामंडळ व खरेदी-विक्री संघाचा काटा लागत नसल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने त्वरित महामंडळाला आदेश काढून भातखरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.>भातखरेदी करण्यासाठी सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी करता येत नाही.- सदानंद राजुरे, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळसरकारचे आदेश प्राप्त न झाल्याने भातखरेदी केंद्र सुरू करता आले नाही. - श्यामकांत भानुशाली, सचिव, मुरबाड तालुकाखरेदी-विक्र ी संघ