शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समस्या सोडवण्यासाठी काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:24 IST

केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी पदभार घेऊन तीन महिने उलटले आहेत.

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी पदभार घेऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, तरीही शहरातील अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी बोडके यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सुदेश चुडनाईक, राहुल कामत, सागर जेधे, हर्षद पाटील, दीपिका पेडणेकर आदी या वेळी उपस्थित होते.सर्वसामान्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही. सृतिकागृह नव्याने बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधी ठेवला आहे. त्यामुळे या कामाची निविदा कधी काढणार, त्याचे काम कधी होणार? ठाकुर्ली पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रेल्वे स्थानकांतील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना चालता येत नाही. शहरांतील बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. घनकचरा प्रक्रियेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. अशा विविध प्रश्नांकडे मनसेने लक्ष वेधले आहे.शहरातील प्रश्नांबाबत अभ्यास करावा लागेल, लगेच काही सांगता येत नाही, असे आयुक्त सुरुवातीला सांगत होते. मात्र, तीन महिने झाल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार आहात, असा जाब मनसेने विचारला.>ठाकुर्ली पुलावर पदपथ बांधण्याची मागणीठाकुर्ली उड्डाणपुलावर पादचाºयांसाठी पदपथ नसल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे. पुलाच्या पुढील टप्प्यातील कामात पदपथ बांधावा, अशी मागणी मनसेचे परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे.पुलावर सोमवारी थ्री व्हिलर टेम्पोचे पुढील चाक हवेत उभे राहिले. तसेच टेम्पो संरक्षक कठड्याला टेकला. परंतु, पदपथ असता तर तो टेम्पो कठड्यापर्यंत जाऊ शकला नसता. पदथामुळे वाहन कठड्याला धडकून रूळावर पडण्याची शक्यताही कमी होईल. त्यासाठी रस्त्याच्या बाजुला काही उंचीवर पदपथ बांधावा, अशा मागणीचे निवेदन म्हात्रे यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे यांना दिले आहे.