शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात वीज मंडळाच्या कार्यालयाची तोडफोड; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:16 IST

विजेच्या लपंडावाला नागरिक त्रासले

उल्हासनगर : विजेच्या लपंडावाला कंटाळून संतप्त झालेल्या नागरिकांनी १७ सेक्शन येथील वीज मंडळाच्या कार्यालयाची मंगळवारी मध्यरात्री तोडफोड केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता यू.आर. ठाकूर यांनी दिली.उल्हासनगरचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी थेट ऊर्जामंत्र्यांना निवेदन दिले, तर संतप्त नागरिकांनी साई मंदिर येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून याबाबत जाब विचारला. भारिपचे शहराध्यक्ष सुधीर बागुल यांनी विजेच्या लपंडावाच्या निषेधार्थ बेमुदत उपोषणही सुरू केले. वीज मंडळाविरोधात शहरात संतापाचे वातावरण असताना, मंगळवारी कॅम्प नं.-३ परिसरात रात्री साडेनऊ वाजता वीज गुल झाली. रात्रीचे १२ वाजले तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने, संतप्त नागरिकांनी सेक्शन १७ मधील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली.ही माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात धाव घेतली. तोडफोडीचा पंचनामा करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता ठाकूर यांनी दिली. तोडफोडीमुळे बुधवारी वीज मंडळ कार्यालयातील कामकाज बंद होते. कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने, तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना त्रास होत आहे. वीजपुरवठा नेतिवली येथील सबस्टेशनवरून बंद झाल्याने, कॅम्प नं.-३ मधील काही भागांत वीजपुरवठा बंद असल्याचे ठाकूर म्हणाले.वीज मंडळाविरोधात वातावरणपावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला असून, दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. या प्रकाराने नागरिक हैराण झाले असून, उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता वीजबत्ती गुल झाल्यावर मध्यरात्री १ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे वीज मंडळाच्या कार्यालयाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर