शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

गावविकास आराखडा हाच खरा पुढच्या पिढीचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:43 IST

ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी पार पडली.

ठाणे :  एखाद्या गावाची समस्या, गावाच्या आवश्यक गरजा आदींची माहिती त्या गावातील गावकऱ्यांना व्यवस्थितपणे माहीत असते. त्यामुळे गावाचा विकास आराखडा गावकऱ्यांनी तयार केल्यास तो पुढच्या पिढीचा पाया ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, यांनी ‘आमचा गाव आमचा विकास’ या कार्यशाळेतील उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले.

ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी पार पडली. त्यात ‘ग्रामपंचायत विकास आराखडा’ कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक गावच्या गावकऱ्यांनी स्वत:च्या गावाचा वार्षिक आणि पंचवार्षिक विकास आराखडा तयार करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने गावाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी करून उपक्रमाचे महत्त्व आणि रूपरेषा अधिकारी यांंच्या लक्षात आणून दिली.

टॅग्स :thaneठाणे