शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वनरक्षक भरती प्रक्रिये दरम्यान उफाळला वाद

By admin | Updated: November 8, 2016 02:05 IST

डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर नरपड ते चिखले दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रियेकरिता धावण्याची चाचणी सुरू आहे.

डहाणू/बोर्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर नरपड ते चिखले दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रियेकरिता धावण्याची चाचणी सुरू आहे. आगामी पाच दिवसांसाठी प्रतिदिन आठ टप्यातील प्रत्येक फेरी दरम्यान रस्यावरील वाहतूक वीस मिनिटांसाठी रोखण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्याने संतापलेल्या चाकरमान्यांनी भरतीप्रक्रिया उधळवून लावण्याचा पवित्र घेतला होता. मात्र, घोलवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी समन्वय साधल्याने वादावर पडदा पडला आहे.पालघर जिल्ह्याच्या अनुसूचीत क्षेत्रातील ६२ वनरक्षकांच्या भरती प्रक्रि येसाठी ४५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या करिता ५ किमी धावण्याची चाळणी चाचणी ५ ते १० नोव्हेंबर या कलावधीत होत असून त्याची प्रक्रीया शनिवारी सुरु झाली आहे. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड पोलीस चौकी ते चिखले वडकती मैदान या भागाची निवड करण्यात आली आहे. प्रतिदिन सकाळी ७:३० ते ११:१५ आणि दुपारी ४ ते ७ या आठ फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक फेरी वेळी रस्त्यावरील वाहतूक सुमारे वीस मिनिटांसाठी रोखली जात आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी नोकरीला जाणाऱ्या चाकरमान्यांना पीक अवर मध्ये वाहतुकीला अडथळा येऊन पहिल्याच दिवशी रेल्वे आणि बस चुकल्याने नोकरीच्या ठिकाणी लेट मार्कचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावातील नागरिकांना या वनरक्षक भरती प्रक्रीयेची माहिती देण्यात आली नव्हती. वन विभागानेही याची माहिती दिलेली नव्हती. (प्रतिनिधी)