शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले

By admin | Updated: July 9, 2015 23:56 IST

पंधरा दिवसांपूर्वी वधारलेले भाज्यांचे भाव आता आवक वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने भाज्यांची आवक बाजारात वाढल्याचे

ठाणे : पंधरा दिवसांपूर्वी वधारलेले भाज्यांचे भाव आता आवक वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने भाज्यांची आवक बाजारात वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाऊस जास्त झाला तर भाज्या शेतातच खराब होतात आणि त्यांची आवक मंदावते. गेल्या महिन्यात झालेला भरपूर पाऊस तसेच घाटात कोसळलेल्या दरडी यामुळे भाजीचे ट्रक रस्त्यात अडकल्याने आवक मंदावली होती व भाज्यांचे भाव वधारले होते. आता पाऊस थांबल्याने आवक वाढली असून १५ दिवसांपूर्वी ८० रुपये किलोने मिळणारा फ्लॉवर ६० रुपयांनी मिळतो. तर ६० रुपये किलोने मिळणारी सिमला मिरची आता ४५ रुपये झाली आहे. प्रत्येक भाजीचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी कमी झालेत.