शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले

By admin | Updated: July 9, 2015 23:56 IST

पंधरा दिवसांपूर्वी वधारलेले भाज्यांचे भाव आता आवक वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने भाज्यांची आवक बाजारात वाढल्याचे

ठाणे : पंधरा दिवसांपूर्वी वधारलेले भाज्यांचे भाव आता आवक वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने भाज्यांची आवक बाजारात वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाऊस जास्त झाला तर भाज्या शेतातच खराब होतात आणि त्यांची आवक मंदावते. गेल्या महिन्यात झालेला भरपूर पाऊस तसेच घाटात कोसळलेल्या दरडी यामुळे भाजीचे ट्रक रस्त्यात अडकल्याने आवक मंदावली होती व भाज्यांचे भाव वधारले होते. आता पाऊस थांबल्याने आवक वाढली असून १५ दिवसांपूर्वी ८० रुपये किलोने मिळणारा फ्लॉवर ६० रुपयांनी मिळतो. तर ६० रुपये किलोने मिळणारी सिमला मिरची आता ४५ रुपये झाली आहे. प्रत्येक भाजीचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी कमी झालेत.