शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वांगणी-काराव-पाषाणे पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 05:02 IST

कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे. हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाला तडे गेले असून रेलिंगही गायब झाले आहेत. तसेच रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा पूल धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.वांगणी - पाषाणे पूल हा अंबरनाथ तालुक्यात येत असला तरी कर्जत तालुक्यातील कळंब, सालोख, माले, आर्ढे, पाषाणे, खाड्याचा पाडा आदी गावातील नागरिक या पुलावरून प्रवास करतात.उल्हासनदी बारमाही वाहणारी असल्यामुळे आणि पावसाळ्यात इतर नद्या मिळत असल्याने दुथडी भरून वाहत असते. अशा परिस्थितीत अनेक गावांना जोडणारा हा पूल बांधण्यात आला आहे. सध्या त्याची दुरवस्था झाली आहे.पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने पुलाचे स्टक्चरल आॅडिट केल्यानंतर हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. तसेच अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशा प्रकारचे फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणे