शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

ठाणे : समुद्रकिनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. त्याचा फटका काहीअंशी ठाणे जिल्ह्यालाही बसत आहे. रविवारी दिवसभर आकाश ...

ठाणे : समुद्रकिनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. त्याचा फटका काहीअंशी ठाणे जिल्ह्यालाही बसत आहे. रविवारी दिवसभर आकाश ढगाळलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटात पावसाच्या हलक्या सरी आणि दिवसभर वादळी वारा अनुभवायला मिळाला. रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसादरम्यान ठाणे, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर मुरबाड परिसरात बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

जिल्ह्यात ‌ठिकठिकाणी वीज खंडित झाल्याच्या घटना घडल्या. गेल्या काही महिन्यात प्रथमच रविवारी जिल्ह्यात उन्हाची दाहकता जाणवली नाही. वादळी वारा, पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आणि संचारबंदीच्या अडथळ्यांमुळे नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. यादरम्यान ठाणे शहर परिसरात तीन झाडे उन्मळून पडली व दोन झाडे धोकादायक स्थितीत उभी असल्याचे निदर्शनास आले.

अंबरनाथ तालुक्यात रात्रीच्या पावसादरम्यान २५ झाडे पडली. दोन ठिकाणी छतावरील पत्रे उडून गेले. या घटनेत कोठेही जीवितहानी झालेली नाही. रविवारी दिवसभर झाडे हटविण्याचे काम पार पडले. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात १२ झाडे पडली. यादरम्यान जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांत वादळवारा काही प्रमाणात असला तरी, पाऊस पडला नसल्याचे येथील तहसीलदारांनी ‘लोकमत’ला सांगितले.