शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

By admin | Updated: April 12, 2017 03:42 IST

उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. उरलेल्या शहराला सध्या एक दिवसाआड पाणी मिळते आहे. एप्रिल महिना सुरू होताच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील किमान दोन महिने उल्हासनगरच्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीत काढावे लागतील, याची चुणूक यातून मिळाली आहे.सध्या उल्हासनगरची पाणीचोरी आणि गळती ४० टक्क्यांवर गेली आहे. या टंचाईविरोधात शिवसेनेने लगेचच उपोषणाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी केली आहे. एमआयडीसीकडून १२९ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणी मुरते कुठे, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी पालिकेला केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेच्या पहिल्या महासभेच्या दिवशी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला. अनेकदा आवाज उठवूनही परिस्थिती सुधारत नसल्याने उपोषण करावे लागल्याचे नगरसेवक अरूण अशान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर : लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई असल्याची माहिती आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. शहरात ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबविल्यावरही पाणीटंचाई कायम आहे. टंचाई असलेले परिसर : कॅम्प नंबर चारच्या परिसरातील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाडा, सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की आदी परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे.प्यायला तरी पाणी द्या! : महापालिकेने राबवलेली ३०० कोटींची पाणी वितरण योजना पूर्णत: फसली आहे. नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी द्या, अशी मागणी उपोषणाला बसलेले नगरसेवक अरूण अशान, शेखर यादव, सुनील सुर्वे, सोनु सान्पुर, माजी महापौर व नगरसेविका लीलाबाई आशान आदींनी केली आहे.