शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

उल्हासनगर भाजी मंडई रस्त्याचे रुंदीकरण, २० पेक्षा जास्त दुकाने जमीनदोस्त

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2022 17:18 IST

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.

उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील महापालिका भाजी मंडई रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून २० पेक्षा जास्त दुकाने जमीनदोस्त केले. रस्ता रुंदीकारणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दरम्यान महापालिकेने एकून ६ रस्ता बांधण्याला मंजुरी दिली असून रस्ता बांधण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण्यात येणार आहे. यामध्ये शेकडो दुकानावर कारवाई होण्याचे संकेत महापालिका अधिकाऱ्याने दिले. तसेच कॅम्प नं-२ येथील भाजी मंडई कडून मुख्य रस्त्यावर जाणाऱ्या मंडई रस्त्याचे रुंदीकरण्यात आले. रुंदीकरण्यात २० पेक्षा जास्त दुकानावर कारवाई झाली. मात्र पाडकाम कारवाई केलेले गाळे पुन्हा उभी राहू नये. यासाठी पालिका अधिकाऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे.

महापालिकेचे सहायक आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी, सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने रस्ता रुंदीकरण केले. भाजी मंडई रस्त्या प्रमाणे इतर रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी शहरातून होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर