शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

उल्हासनगर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११० वा तर राज्यात २१ व्या स्थानी 

By सदानंद नाईक | Updated: January 11, 2024 19:06 IST

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे. 

उल्हासनगर: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभिमान २०२३ मध्ये महापालिका देशात ४४६ पैकी ११० व्या स्थानी तर राज्यातील ४४ शहरा पैकी २१ वे स्थान पटकावले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे. 

उल्हासनगर शहर केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभिमान सन-२०२२ मध्ये उल्हासनगर महापालिका देशात १५१ व्या तर राज्यात ३० वी आली होती. तर गेल्या आठवड्यात विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक अस्वच्छ शहर म्हणून टिपण्णी केली होती. मात्र यावर्षी महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव आदींनी स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. त्या अभियानाला यश आले असून देशात उल्हासनगर ११० व्या स्थानी तर राज्यात २१ व्या स्थानी आले आहे.

महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वछता निरीक्षक, महापालिका सफाई कामगार, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आदींनी स्वच्छता विशेष मोहीमेत भाग घेऊन मोहीम यशस्वी केली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे, स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करणे, शहराला कचरा कुंड्या मुक्तीकडे नेने आदी पद्धती राबवल्या आहेत. त्यामुळेच महापालिका स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात ४४ शहरातून २१ वे स्थान पटकावल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. याचे श्रेय त्यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांनी दिलीं आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर