शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

उल्हासनगर पालिका मुख्यालयाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:03 IST

कागदपत्रे भिजली; पत्र्यांची शेड उभारणे सुरू

उल्हासनगर : शहरातील अनेक इमारतींमध्ये पावसाचे पाणी गळत असताना खुद्द महापालिकेच्या इमारतीला गळती लागली आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांबरोबरच वस्तू व फर्निचर खराब होण्याची शक्यता आहे. गळती लागल्यानंतर ऐन पावसाळ्यात पत्र्यांची शेड उभारण्याचे काम सुरू केले आहे.उल्हासनगर महापालिका मुख्यालय इमारत ५० वर्षे जुनी असून संपूर्ण इमारतीला गळती लागली आहे. गळतीने कागदपत्रे, संगणक, फॅन, झेरॉक्स मशीनसह फर्निचर खराब होण्याची तक्रार नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. त्यानंतर, इमारतीवर प्लास्टिक व पत्र्यांची शेड बसवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संबंधित विभागाला दिले.इमारतीला दरवर्षी गळती लागते, हे माहीत असूनही पावसाळ्यापूर्वी इमारतीवर प्लास्टिक वा शेड का टाकली नाही, अशी विचारणा संबंधित विभागाला आयुक्तांनी केली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील शिवसेना गटनेते रमेश चव्हाण यांच्या कार्यालयाबरोबरच नगररचनाकार, परिवहन कार्यालय, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांच्या कार्यालयाला गळती लागली. कार्यालयातील संगणक, फर्निचर, रेकॉर्ड खराब झाले आहे. विविध विभागांतही गळती होत आहे.