शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar | उल्हासनगर महापालिका पाण्याबाबत होणार स्वयंपूर्ण!

By सदानंद नाईक | Updated: December 17, 2022 17:34 IST

 २१० कोटीच्या निधीतून पाणी योजना

सदानंद नाईक, उल्हासनगर: बारमाही उल्हास नदी शहरात वाहत असतांना महापालिका पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून आहे. दरम्यान २१० कोटीच्या निधीतून महापालिका केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत स्वतःची पाणी पुरवठा वितरण योजना राबविणार असून जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी पुरवठा स्रोत योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीकडून शहराला दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. मात्र पाणी वितरणाच्या दोषामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली. केंद्र शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत महापालिकेने स्वतःची पाणी पुरवठा योजना प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सल्लागाराकडून सुरु केला. तसेच योजना अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सादर करण्यात येणार आहे.

महापालिका स्वमालकीचा उद्भव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्पाची किंमत २१० कोटी १० लाख आहे. उल्हासनदी किनारी उद्भव विहीर व पंपहाऊस बांधण्यात येणार आहे. नदीतील पाणी प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत १६०० मी. मी. व्यासाची उध्दरण वाहिनीद्वारे आणण्यात येणार आहे. जलवाहिणीचे एकून लांबी ३१०० मी.मी. असून कानसई टेकडीवर जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्याची क्षमता २०० द.ल.ली असणार आहे. शुध्दीकरण केंद्राजवळ २० द.ल.ली क्षमतेची मुख्य साठवण टाकी बांधण्यात येणार असून जलशुध्दीकरण केंद्रापासुन १५५० ते ५०० मी.मी. व्यासाच्या साठवण टाक्यांकरीता ९.५० की.मी. लांबीच्या उर्ध्ववाहिन्या टाकण्यात येणार आहे. यासह विद्युत पुरवठा घेणे, कर्मचारी निवास्थाने, रस्ते, रेल्वे क्रॉसींग मान्यता, परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. स्वतःची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास, महापालिकेचे दरमहा पाणी बिलाचे ३ कोटी तर वर्षाला ३० कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करते. ती रक्कम महापालिकेच्या स्वतःचे पाणी स्रोत निर्माण झाल्याने वाचणार आहे. तसेच नागरिकांना स्वस्त दराने, नियमित व मुबलक प्रांगणात पाणी पुरवठा महापालिका करणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकulhasnagarउल्हासनगर