शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Ulhasnagar: उल्हासनगरात टोळक्याचा आतांक, तलवारी आणि चॉपरने केला चौघावर हल्ला

By सदानंद नाईक | Updated: March 22, 2023 19:30 IST

Ulhasnagar: नववर्षाच्या पहाटे रिक्षातून फिरणाऱ्या एका टोळक्याने लुटण्याचा उद्देशाने चौघावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार उघड झाला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : नववर्षाच्या पहाटे रिक्षातून फिरणाऱ्या एका टोळक्याने लुटण्याचा उद्देशाने चौघावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार उघड झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून विट्ठलवाडी पोलिसांनी आतांक निर्माण करणाऱ्या काही जणांना जेरबंद केल्याची माहिती विट्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

 उल्हासनगरात गुन्हेगारी, हाणामारीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. आशेळेगाव परिसरात राहणारे १८ ते २१ वयोगटातील टवाळ मुले हातात तलवारी, चोपर, चाकू असे शस्त्र घेऊन बुधवारी पहाटे साडे तीन वाजता रिक्षातून फिरत होते. यावेळी त्यांना रस्त्यातून जे भेटतील त्यांना लुटून विरोध करणाऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. कॅम्प नं-३ परिसरात विरोध करणार्यांवर तलवारीने हल्ला करून जखमी केले. तसेच कॅम्प नं-४ येथील रवी निरभवने, विद्याधर पांडे व रोहित पंडित यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी याबाबत तपास चक्र फिरून काही जणांना जेरबंद केल्याची माहिती दिली. जेरबंद केलेल्या टोळक्याकडे शस्त्र असून त्यांनी रस्त्याने फिरून किती नागरिकांना लुटले. याबाबत चौकशी करण्यात येत आहे. मध्यरात्री सर्वांना अटक करून गुन्हा दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर