शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उल्हासनगर : बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:39 IST

बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार स्थायी समितीचे सभापती कंचन लुंड यांनी केला आहे. यासाठी २० बस खरेदी करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.

उल्हासनगर : बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार स्थायी समितीचे सभापती कंचन लुंड यांनी केला आहे. यासाठी २० बस खरेदी करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.उल्हासनगर महापालिकेवर एक दशकापूर्वी शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आल्यानंतर खाजगी कंत्राटदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली. ही परिवहन सेवा सुरळीत सुरू असताना तिकीट दरावरून महापालिका व कंत्राटदारात जुंपली. तिकीट दर वाढवून देत नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटदाराने परिवहन सेवा बंद केली. त्यानंतर अनेकदा परिवहन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही. एकही बस रस्त्यावरून धावत नसताना परिवहन समितीवर लाखोंची उधळपट्टी करण्यात येत असल्याने सर्व स्तरातून टीका होत आहे.परिवहन सेवा सुरू करण्याचा मानस लुंड यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी निर्णायक भूमिका घेत २० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सामान्य नागरिक, ज्येष्ठ व शालेय विद्यार्थ्यांना बसचा सर्वाधिक फायदा होणार असून लवकरच बस रस्त्यावर धावणार आहेत.नगरसेवक शेरी लुंड यांनीही परिवहन सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सुचवले होते. अखेर परिवहन सेवा सुरू करण्यास महापालिकेने तयारी दाखवली असल्याचे लुंड यांनी सांगितले.बस खरेदी करण्याची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर बसचा मार्ग व इतर माहिती देणार असल्याचे शेरी लुंड म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर