शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उल्हासनगर विधानसभा : ५० हजार मतदार वगळले जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:52 IST

उल्हासनगर विधानसभा मतदारयादीतील फोटो नसलेल्या तब्बल ५० हजार मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभा मतदारयादीतील फोटो नसलेल्या तब्बल ५० हजार मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोटो नसलेल्या मतदारांनी सात दिवसात फोटो व पुराव्यासह तहसील कार्यालयात यावे असे आवाहन तहसीलदार उत्तम कुंभार यांनी केले आहे.उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील मतदारयादी बनवण्याचे काम अंतिम टप्यात आहे. बीएलओच्या सर्वेक्षण व पंचनाम्यानुसार निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी प्रसिध्द केली असून नवीन यादीत ५० हजार ४१ मतदारांचे फोटो नाहीत. फोटो नसलेल्या मतदारांचीयादी तयार करून ती तहसीलदार कार्यालयाने प्रसिध्द केली. फोटो नसलेल्या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनी फोटो व पुराव्यासह नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांनी नोंदणी न केल्यास नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल असे कुंभार यांनी सांगितले.उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात यापूर्वी एकूण सव्वातीन लाख मतदार होते. मात्र मतदारयादीच्या सर्वेक्षणानंतर ४० हजारापेक्षा जास्त मतदार वगळण्यात आले. यावर्षीही ४० हजारपेक्षा अधिक मतदार वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपविभागीय अधिकारी जगजिंतसिंग गिरासे यांच्या देखरेखीखाली अद्ययावत मतदारयाद्या बनवण्याचे काम सुरू आहे.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर