शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

नाकाबंदी पाहून वाहनचालकांचा यु टर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

----------------- ज्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते, त्या ठिकाणी रस्त्याच्या पुढच्या भागावर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येतात. ...

-----------------

ज्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते, त्या ठिकाणी रस्त्याच्या पुढच्या भागावर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येतात. मात्र नाकाबंदी पाहून मागच्या मागे निघून जाणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही.

नाकाबंदी दरम्यान मास्कवर कारवाई होत आहे याची कल्पना आल्यावर नाकाबंदीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर उभे राहून काही वाहनचालक तोंडावर मास्क लावतात आणि पुढे निघून जातात, अशा बेजबाबदार नागरिकांवर देखील कोणतीही कारवाई होत नाही.

सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यासाठी देखील अशा प्रकारची नाकाबंदी महत्त्वाची ठरते. मात्र या नाका-बंदी दरम्यान चोरटे लांबूनच नाकाबंदी पाहून मागच्या मागेच पसार होत आहेत. त्यामुळे नाकाबंदी करताना पळून जाणाऱ्या चोरट्यांवर आणि बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

नाकाबंदीत कागदपत्रांची तपासणी करण्याच्या बहाण्याने अनेक कर्मचारी वाहनचालकांना बाजूला घेऊन त्यांच्याकडून तडजोडीसाठी अर्थपूर्ण व्यवहार करीत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. त्यामुळे नाकाबंदी ही शिस्त लावण्यासाठी आहे की वसुलीसाठी आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

--------------