शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत दोन हजार ७४४ ची वाढ : ४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:35 IST

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत रविवारी दोन हजार ७४४ जणांची वाढ झाली असून ४२ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले ...

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत रविवारी दोन हजार ७४४ जणांची वाढ झाली असून ४२ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ७२ हजार ७९४ रूग्णांसह मृतांची आजवरची एकूण संख्या सात हजार ६८५ नोंदली गेली आहे.

ठाणे मनपाच्या परिसरात शुक्रवारी ७५६ रुग्ण रविवारी आढळून आले. यासह येथील रुग्णसंख्या एक लाख २० हजार ४०९ झाली. या शहरात आठ बाधित दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ६८९ झाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात ७२९ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार २७५ झाली. दिवसभरातील आठ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ४५३ मृत्यू नोंदवण्यात आले आहे.

उल्हासनगरला आजही ७४ रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्णसंख्या १९ हजार २३ झाली असून ४३६ मृतांची संख्या नोंद केली आहे. भिवंडीला दिवसभरात २४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्ण नऊ हजार ८९६ झाले असून मृत्यू ३९२ नोंदले आहेत. मीरा भाईंदरला आज २६२ रुग्णांची वाढ होऊन आठ मृतांची वाढ झाली आहे. आता येथील रुग्णसंख्या ४४ हजार १८९ झाली असून एक हजार ४९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.

अंबरनाथला १०३ रुग्णांच्या वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्णसंख्या आता १७ हजार ९४८ झाली असून ३८८ मृतांची नोंद झाली आहे. कुळगांव बदलापूरमध्ये १४९ रुग्णांची भर पडली आहे. रविवारी एकही मृत्यू झाला नाही. आता येथील १८ हजार ८०५ रुग्णांसह १९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये आज २२३ रुग्ण आढळून आले असून दोन जण दगावले. या परिसरात आजपर्यंत २७ हजार पाच रुग्णांची वाढ होऊन ६९६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.