शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

म्हाडाच्या दोन इमारती कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:09 IST

महाराष्ट्रनगर भागात असलेल्या म्हाडाच्या दोन धोकादायक चार इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. या इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्याने कोणतीही

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्रनगर भागात असलेल्या म्हाडाच्या दोन धोकादायक चार इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. या इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्याने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव बाजूची इमारतदेखील रिकामी केली आहे. त्यामध्ये २० कुटुंबांना इतरत्र हलवण्यात आले आहे.डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मागील बाजूस महाराष्ट्रनगर परिसर आहे. या भागात सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हाडाने १८ इमारती बांधल्या होत्या. त्यातील बहुतेक इमारती धोकादायक झाल्याने म्हाडाची ही संपूर्ण वसाहत पुनर्विकासासाठी विकासकाकडे देण्यात आली आहे. यातील बहुतांश इमारती धोकादायक झाल्याने त्या रिकाम्या केल्या आहेत. त्यातीलच ४ आणि ५ क्रमांकांच्या दोन इमारती बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कोसळल्या. पण तेथे कोणी रहात नव्हते. पालिकेचा आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल व म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीदेखील घटनास्थळी जाऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. दरम्यान, म्हाडाच्या जुन्या झालेल्या १८ इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाशांना विकासकाने अन्यत्र जागा दिली होती. यातील काहींना भाडेदेखील दिले आहे. तरीही, सात खोल्या भाड्याने राहण्यासाठी दिल्या होत्या. तर, ११ खोल्यांमध्ये कुटुंबे होती. चार व पाच क्र मांकाची इमारत कोसळल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या निवाऱ्याची इतरत्र व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे इमारत धोकादायक असूनही तेथे लोक कसे राहत होते, याची चौकशी म्हाडाचे अधिकारी करीत आहेत.