शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्लास्टिक कचऱ्यामुळे तुंबले नाले; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:07 IST

जरीमरी नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील कचरा व गाळ नाल्याशेजारीच काढून ठेवला आहे.

कल्याण : केडीएमसीने बड्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात केली आहे. अनेक नाले प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबले आहेत. नालेसफाईमुळे शहरातील प्लास्टिकबंदीची पोलखोल झाली आहे. काही ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर गाळ आणि कचºयाचा ढीग शेजारी रचून ठेवल्याने नागरिकांना नाक मुठीत धरूनच पुढचा मार्ग धरावा लागत आहे.

कल्याण बस डेपोच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यात प्लास्टिक कचºयाचा खच साचला आहे. डेपो परिसरातील सगळा कचरा या नाल्यात टाकला जातो. लक्ष्मी भाजी मार्केटच्या मागच्या बाजूने वाहणाºया नाल्यात बाजारातील सगळा भाजीपाला, पेंढा, फळे, फळांचे लाकडी आणि कागदी बॉक्स असा कचरा टाकला जातो. त्यात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. येथे नाल्यात कचºयाचा ढीग असून तो रोज जाळला जातो. त्यामुळे स्टेशनकडे जाणाºया पादचारी व वाहनचालकांना धुराचा त्रास होतो. तसेच या परिसरातील राहणाºया रहिवासी संकुलातील नागरिकांच्या नाकातोंडात धुराचे लोट जात असतात. डोंबिवलीतील मिलापनगरच्या नाल्यातही कचरा साठला आहे. तो अद्याप स्वच्छ करण्यात आलेला नाही. कल्याण पूर्वेतील वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातील नाल्यातील कचरा काढण्याचे काम सुरू झाले आहे. हा कचरा नाल्याच्या काठावर काढून ठेवला जात आहे. त्यामुळे गाळ व कचºयाचा ढीग रचला गेला आहे. जरीमरी नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील कचरा व गाळ नाल्याशेजारीच काढून ठेवला आहे.

हवामान खात्याचा अंदाज चुकला तर...हवामान खात्यानुसार मान्सूनचे आगमन लांबले असले, तरी हा अंदाज चुकला आणि पाऊस पडला तर काढलेला गाळ व कचरा पुन्हा नाल्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केलेल्या नालेसफाईचा काही उपयोगहोणार नाही.

प्लास्टिकबंदी कागदावरचराज्य सरकारने २०१८ मध्ये गुढीपाडव्याला प्लास्टिक पिशव्यांविरोधात बंदीचा आदेश काढला. त्यानंतर, केडीएमसीने कारवाई सुरू केली. या कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिक पिशव्यांची छुपी विक्री बाजारात सुरूच आहे. विशेषकरून फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.