शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वालधुनीत पुन्हा केमिकल टाकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 20, 2015 03:15 IST

वालधुनी नदीत टँकरच्या माध्यमातून घातक रसायन टाकल्याने अनेकांना वायुबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच पात्रात केमिकलने

अंबरनाथ : वालधुनी नदीत टँकरच्या माध्यमातून घातक रसायन टाकल्याने अनेकांना वायुबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच पात्रात केमिकलने भरलेली पाकिटे टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पाहिल्यावर त्यांनी लागलीच हा प्रकार रोखला. मात्र, हे केमिकल टाकणारे दोघे पळून गेले आहेत. अंबरनाथ, एएमपी गेटकडून कल्याण-बदलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक टेम्पो नाल्याशेजारी थांबला. त्यातील दोघांनी टेम्पोमधील केमिकलची पाकिटे नाल्याच्या शेजारी टाकली. त्यानंतर, ती पाकिटे फोडून नाल्याच्या प्रवाहात टाकण्याचे काम हे दोघे करीत होते. हा प्रकार स्वाभिमानी संघटनेचे उल्हासनगर संपर्कप्रमुख प्रशांत चंदनशिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिसला. त्यांनी लागलीच त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून गेले. त्यानंतर, नाल्याशेजारी ठेवलेली पाकिटे पाहिली असता त्या केमिकलला उग्र वास येत होता. या प्रकरणी चंदनशिव यांनी सहायक पोलीस आयुक्त माणिक बाखरे यांची भेट घेऊ न वालधुनी नाल्यात अशा प्रकारे केमिकल टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)