शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जोरदार पावसाने धरणात तिप्पट साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:53 IST

तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतपर्यंत सुमारे तीन

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतपर्यंत सुमारे तीन हजार मिमी जादा पावसाची नोंद झाली असून मंगळवारी सायंकाळी ४ वाजता तानसा धरण १०० टक्के भरले, त्या आधी मोडकसागर ओसंडून वाहू लागले. आहे. तर अन्य धरणांमध्ये तिप्पट पाणीसाठा तयार झाला आहे.संततधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोड पाणी खाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबली. उल्हासनगरजवळ वालधुनी नदीच्या पुराचे काठावरील झोपड्यांमध्ये पाणी शिरले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील झाडाची फांदी तुटली, शहरात सहा झाडे उन्मळून पडले, तीन मोठे वृक्ष झुकले आहेत. एक भिंती पडली, तर नाल्यावरील कंपाऊंड वाहून गेले, एक कंपाउंड पडल्याच्या स्थितीत आहे. पाणलोट क्षेत्रासह शहरी व निवासी भागात ही पाऊस जोरदार पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १००२८ मिमी. पाऊस पडला, मागील वर्षी या दिवशी केवळ ७३८६.३० मिमी पाऊस पडला होता. यंदा सरासरी १४३२.६१ मीमी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस उल्हासनगरला १५०४ मीमी, मुरबाडला १४९३, ठाण्याला १४६९, कल्याणला १४५६, भिवंडीला १४१८, शहापूरला १४०७ तर अंबरनाथला सर्वात कमी १२८१ मीमी पाऊस झाला.शहरात मुसळधार पाऊस- २४ तासांपासून ठाण्यात सातत्याने बरसणाऱ्या पावसाचा जोर मंगळवार पहाटेपासून पुन्हा वाढला. मुसळधार पावसामुळे भिंत तसेच वृक्ष उन्मळून पडण्याच्या किरकोळ घटना शहरात घडल्या. विशेष म्हणजे, पाऊस असला तरी शहरातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु होती. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. संपूर्ण ठाणे शहरामध्ये गेल्या चोवीस तासात ११२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे चोवीस तासांत वेगवेगळ्या २१ तक्रारी आल्या. त्यात कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागातील नाल्याची भिंत तसेच नौपाड्यातील वैभव सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याच्या तक्रारींचा समावेश होता. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.