शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उल्हासनगर महापालिकेच्या विविध विभागात ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By सदानंद नाईक | Updated: October 15, 2024 21:49 IST

आयुक्तांच्या आदेशामुळे खळबळ

सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी मंगळवारी बदल्या केल्या. या आदेशाने मक्तेदारी निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील विविध विभागात राजकीय वरदहस्तमुळे व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या तब्बल ५५ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी आयुक्तांच्या आदेशाने काढण्यात आले. या आदेशाने ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त विकास ढाकणे यांनी जोर का धक्का दिला. अधीक्षक असलेल्या सलोनी निमकर, रोखपाल असलेले उमेश हजारे, लेखा परीक्षक बेबी माळी यांच्यासह एकून ६ वरिष्ठ लिपिक, एकून २९ लिपिक यांच्यासह सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मजूर, शिपाई आदी कर्मचाऱ्यांचा बदली मध्ये समावेश आहे.

 महापालिका कारभार पारदर्शक व सर्वसमावेशक होण्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले. त्यासाठी प्रभाग अधिकारी ऐवजी सहायक आयुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची मुख्य जनसंवाद अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीने प्रभाग समिती कार्यालयात काय चालले आहे. हे उघड होऊन प्रभाग अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

 प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी महापालिकेत वर्ग-१ व २ ची पदे रिक्त असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे या पदाचा प्रभारी पदभार तत्कालीन आयुक्तांनी दिला. त्यातील बहुतांश कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले आहेत. तेही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसल्याने, त्यांची त्या विभागात मक्तेदारी निर्माण झाली. अश्या कर्मचाऱ्यांना मूळ पदावर बदली करून त्याची मक्तेदारी मोडीत काढण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर