शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वाहतूक पोलिसाला मारहाण: युवक, तरुणी अटकेत

By admin | Updated: October 28, 2015 23:22 IST

विटाव्यातील अक्षय पाटील आणि कळव्यातील स्रेहा गौरी हे दोघे एकाच मोटारसायकलवरून मंगळवारी रात्री १० वा.च्या सुमारास घोडबंदर रोडमार्गे जात होते.

ठाणे : विटाव्यातील अक्षय पाटील आणि कळव्यातील स्रेहा गौरी हे दोघे एकाच मोटारसायकलवरून मंगळवारी रात्री १० वा.च्या सुमारास घोडबंदर रोडमार्गे जात होते. याचदरम्यान, त्यांनी तत्त्वज्ञान सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोळी यांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडे लायसन्सची मागणी केली. त्या वेळी त्या दोघांनी कोळींना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील वॉकीटॉकी फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षयला रात्रीच अटक केली, तर स्रेहाला बुधवारी सकाळी अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. चव्हाण करीत आहेत. (प्रतिनिधी)