शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

वीज दर कमी करण्याचे अधिकार टोरंटला नाहीत; कंपनीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:53 IST

खासगीकरणामुळे अखंड वीज

ठाणे : कळवा-मुंब्रात महावितरणचे खाजगीकरण केले नसून खासगी सहभागाने व भांडवलाने वीजवितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठीची व्यवस्था केली आहे. तसेच टोरंट पॉवरचे दर जास्त असल्याचे सांगितले जात असली तरी ते एमईआरसीने निश्चित केले असून त्यात टोरंटची कोणतीही भूमिका नसून एकदा ठरविलेले दर बदलण्याचे कोणतेही अधिकार कंपनीला नाहीत, असा दावाही टोरंटने शुक्रवारी केला. गुरुवारी कळवा-मुंब्रा-शीळ-दिवा परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून टोरेन्ट हटावची मागणी केल्यानंतर कंपनीने शुक्रवारी हे स्पष्टीकरण केले.

वीज यंत्रणेत सुधारणा करून ग्राहकांना २४ बाय ७ तास योग्य दाबाने वीजपुरवठा करणे व वापरलेल्या युनिटसची योग्य व रास्त दराने वीज बिल आकारणे हेच ध्येय असल्याचेही टोरंट कंपनीने म्हटले आहे. तसेच टोरंटचे मीटर जास्त गतीने विजेची नोंद घेतात, हे निराधार असल्याचाही दावा कंपनीने केला. बिल भरले नाही तर ग्राहकांना प्रथम नोटीस दिली जाते. तिची मुदत संपल्यानंतरच वीज खंडित केली जाते. यात एसएमएसद्वारे तसेच फोन कॉल्सद्वारेही थकबाकीची आठवण करून देते. प्रचलित नियमांनुसारच वीजसेवा खंडित केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.खाजगीकरणाला विरोधकळवा-मुंब्रा-शीळ-दिवा या परिसरातील वीजगळती कमी करण्यासाठी या परिसरात टोरंट कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.या भागातील नागरिकांनी मात्र टोरंट कंपनीला जोरदार विरोध केला असून टोरंट हटावचा नारा दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेelectricityवीज