शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

‘बुद्धांच्या विचारांची आज गरज’

By admin | Updated: May 11, 2017 01:50 IST

भगवान बुद्धांनी जगाला पंचशील दिले आहे. या देशात त्याचे पालन केल्यास पोलिसांचीही गरज भासणार नाही. ‘अत्तदीप भव,’ असा विचारही त्यांनी दिला. ‘

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : भगवान बुद्धांनी जगाला पंचशील दिले आहे. या देशात त्याचे पालन केल्यास पोलिसांचीही गरज भासणार नाही. ‘अत्तदीप भव,’ असा विचारही त्यांनी दिला. ‘अत्तदीप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. आजच्या समाजाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असे मत प्रा. शुकाचार्य गायकवाड यांनी व्यक्त केले.‘ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थे’तर्फे बुद्धपौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांच्यावर आधारित व्याख्यान कानविंदे व्यायामशाळेत झाले. याप्रसंगी गायकवाड बोलत होते. या वेळी भानुदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते के. एस. सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, जगात दु:ख आहे. दु:खाला कारण आहे. तसेच त्यावर उपायही आहे. बुद्धांनी दु:खावर उपाय अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. बुद्धाचा धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी आहे. श्रीलंका, म्यानमार, थायलंड येथील अनुभवही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता आगाशे यांनी केले. भानुदास चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.