शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

यंदाही गळक्या बोगद्यातूनच होणार रेल्वे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:39 IST

मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळील १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळील १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. डिसेंबरअखेर ते पूर्ण होणार असल्याने यंदाही प्रवाशांना गळत्या बोगद्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.ठाणे-दिवा मार्गादरम्यान असलेल्या पारसिक डोंगरात १८७३ साली पारसिक बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. १९१६ रोजी हा बोगदा रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पारसिक बोगद्यातून पाणी गळत आहे. पाणीगळतीमुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वेगावर निर्बंध येत असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावरदेखील याचा परिणाम होतो. रबरमिश्रीत केमिकलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बोगद्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. पाणीगळती रोखण्याचा हा आधुनिक आणि परिणामकारक उपाय आहे. पारसिक बोगद्यातील वाहतूक लक्षात घेता, प्रत्यक्ष गळती रोखण्याची कामे विचारपूर्वक करण्यात येतील. दुरुस्ती प्रकल्पासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात बोगद्याची गळती रोखण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१८ ही डेडलाइन निश्चित करण्यातआल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbai Localमुंबई लोकल