शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

आणखी तिघे परतले घरी

By admin | Updated: July 27, 2015 01:13 IST

हरवल्यानंतर बालसुधारगृहात जीवन जगणाऱ्या मुलांना त्यांच्या घरी परत पाठविण्यात आॅपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे

ठाणे : हरवल्यानंतर बालसुधारगृहात जीवन जगणाऱ्या मुलांना त्यांच्या घरी परत पाठविण्यात आॅपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. अशा प्रकारे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत आणखी तिघे घरी परतले असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.चार वर्षांपूर्वी कळवा, शांतीनगरमधील सोनू रॉय ही १२ वर्षीय मुलगी हरवली होती. याचदरम्यान, तिला न्यू पनवेल पोलिसांनी भिवंडी बालसुधारगृहात दाखल केल्यावर काही दिवसांनंतर ती ठाण्यातील दिव्यप्रभात आश्रमात वास्तव्यास आली होती. तिच्या माहितीनुसार पालकांचा शोध घेण्यात आला आहे. तिच्या आईच्या निधनानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर बोईसर येथील उदयन यादव (१०) हा मुलगा दीड वर्षापूर्वी एक्स्प्रेसमधून झारखंडला गेला होता. एक महिन्यापूर्वी तेथील पोलिसांनी भिवंडीत बालसुधारगृहात दाखल केले होते. याचदरम्यान, त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.