शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या

By admin | Updated: May 6, 2017 05:23 IST

येथीाल जरीमरी नगरामध्ये दिवसांपूर्वी एकच रात्रीत तिन ठिकाणी घरफोडया करुन चोरट्यांनी चांदी सोने, रोख रक्कम मिळून

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : येथीाल जरीमरी नगरामध्ये दिवसांपूर्वी एकच रात्रीत तिन ठिकाणी घरफोडया करुन चोरट्यांनी चांदी सोने, रोख रक्कम मिळून जवळ जवळ २ लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला आहे़ काही महिन्यांपासुन विक्रमगड शहर परिसरात वारंवार मोबाईलची दुकाने फोडून तसेच घरफोडीचे प्रकार वाढलेले असून या चोरटयांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. वर्षभरापासून शहर व परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरी झाली केली विक्रमगड पोलीस स्टेशन कडून गस्ती वाढतात. कालांतराने त्या बंद होतात. असे चित्र असून गस्ती वाढवून झालेल्या चोऱ्यांचा सुगावा लावावा अशी मागणी यतीन पाटील यांनी केली आहे.सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी लागल्याने शहरातील अनेक घरांना कुलूप पहायला मिळत असून हाच काळ चोरांसाठी सुगीचा मानला जातो. याबाबात सर्तक राहाण्याकरीता लोकमतीने ‘सुटीमध्ये घराची काळजी घ्या, सर्तक राहा’ याबाबत वृत्त प्रसिध्द केली होेती. त्यानंतर दोन दिवसात एकच रात्रीमध्ये तिन ठिकाणी घरफोडया झाल्या त्यामध्ये यतीन घरत, रघुनाथ दुपारी व जनार्दन पाथवट यांचे घराची कुलप फोडून मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे़ गेल्या वर्षी सुद्धा हयाच महिन्याच्या पहिल्याच आठवडयात एकाच रात्री मध्ये जरीमरी नगर परिसरात जवळ जवळ सहा ठिकाणी घरफोडया झाल्या होत्या़ चोरी करणारे इसम प्रथम परिसराची हेटाळणी करुन माहिती घेतात. त्याप्रमाणे रात्रीच्या गोटामध्ये ज्या घरास कुलूप आहे़ त्या घरात चोरी करायची व आजू बाजूच्या घरांच्या कडया बाहेरुन लाऊन घ्यायच्या हे तंत्र वापरले जाते. यतीन घरत हे चोर घरामध्ये असतांनाच लग्नाहुन परत आले होते. परंतु त्याचे बरोबर घरातील महिला असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. मात्र चोरांनी घरत यांचा गाडीचा आवज ऐकल्याने पळ काढला. चोर सशस्त्र असल्याने त्यांनी यावेळी कुटूंबाच्या सुरक्षेला महत्व दिले.दरम्यान, सध्यस्थित विक्रमगडमध्ये पोलिसांची गस्त वाढली पाहीजे, गत वर्षभरामध्ये अनेक मोबाईल दुकाने फोडने, घरफोडी, सायकल चोरी, पेटेलचोरी, मोटरसायकल चोरी असे प्रकार सर्रास वाढले आहेत़ व यामधील आरोपी पोलिसांच्या हाती अदयापही लागलेले नाही. ़त्यामुळे आता पोलिसांनी चोरटयांना जेरबंध करावे अशी मागणी होत आहे़विक्रमगडमधील चोरी व घरफोडया ही बाब चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन शहरातील रात्रीची गस्त वाढवुन संशयीतांनी चौकशी करावी. घटना घडल्या बरोबरच त्याचा पंचनामा व त्याकरीता योग्य त्या उपाय योजना कराव्यात- महेंद्र पाटील, नगरसेवक, जरीमरी नगर विक्रमगडनागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलिस कार्यालयात याची माहिती नोंदवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या घराचे दारे-खिडक्या काळीपुर्वक बंद करणे, सिक्युरिटी नेमतांना त्याची संपुर्ण पार्श्वभूमीची माहिती घ्या,भाडेकरु ठेवतांना माहितीतीलच ठेवा याबाबतची नोंद निदान याकाळात तरी पोलिस कार्यालयात दया! - विजय शिंदे, पोलिस अधिकारी विक्रमगड