शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

तीन कोटींची पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: November 9, 2015 02:46 IST

महाड तालुक्यातील एकूण १९ गावांना व महाड नगर पालिकेला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो.

बिरवाडी : महाड तालुक्यातील एकूण १९ गावांना व महाड नगर पालिकेला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत ३ कोटी ४ लाख ३ हजार ४६ रूपये एवढी पाणीपट्टी निव्वळ रक्कम थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.महाड औद्योगिक विकास महामंडळाकडून आसनपोई ग्रामपंचायतीची निव्वळ थकीत पाणीपट्टी १५ लाख ९४ हजार ५९२ रूपये, कांबळे १० लाख ८४ हजार ३८५ रूपये, सवाणे (खैरे) १० लाख ४७ हजार ६५ रूपये, सवाणे बौध्दवाडी ३ लाख १३ हजार ७३ रूपये, नडगाव (नांगलवाडी) २ हजार ९५ रूपये, नडगाव बौध्दवाडी ५ हजार ७४८ रूपये, नडगांव अरूण नगर वजा ९ हजार ९५३ रूपये, जिते (टेमघर) २ लाख ७८ हजार ६९० रूपये, काळीज ६ लाख २२ हजार ६३३ रूपये, बिरवाडी ४ लाख ३५२७१ रूपये, खरवली ६ लाख २५ हजार ९९४, धामणे वजा ५० हजार ६७२, आमशेत कोंड वजा १ हजार ४९७, नडगाव काळभैरव वजा ५९०, नडगाव (जवळ पिडीलाईट) वजा ४ हजार ६९६ रूपये, नडगाव सोमजाई मंदिर वजा २७७१ रूपये, आमशेत ९२ हजार ९८१ रूपये, महाड नगर पालिका २ कोटी ४२ लाख ४८ हजार ९७२ रूपये, बिरवाडी कुंभारवाडा ८२ हजार ६५८ रूपये, जिते ३९ हजार ६८ रूपये एकूण ४ कोटी ३ हजार ४६ रूपये एवढी निव्वळ पाणीपट्टी रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत थकीत असल्याची माहिती महाड एमआयडीसी पाणीपट्टी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.या सर्व थकीत पाणीपट्टी दंडनीय रक्कम व विलंब शुल्कासह एकूण ११ कोटी ६४ लाख ५४ हजार ७५९ रूपये एवढी आहे. मात्र निव्वळ रक्कम भरल्यावर दंडाची सर्व रक्कम संबंधित ग्रामपंचायती, नगर पालिका यांना माफ करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सी.एन.पाटील यांनी दिली आहे. ग्रामपंचायतींना सवलती देण्यात येत असल्या तरी पाणीपट्टी वसुली वेळेत होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या थकीत पाणीपट्टीचे प्रमाण वाढत जाते, परिणामी ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा खंडित केला जातो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)