शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

उल्हासनगरात जलवाहिन्यांना गळती, हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

उल्हासनगर : शहरात पाणीटंचाई असताना खेमानी ते टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याखालील जलवाहिनीला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. ...

उल्हासनगर : शहरात पाणीटंचाई असताना खेमानी ते टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याखालील जलवाहिनीला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे स्थानिकांनी तक्रार करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही.

उल्हासनगरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर, दुर्गानगर, सुभाष टेकडी, संभाजी चौक आदी परिसरात पाणीटंचाईची स्थिती असताना, दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला कळवूनही दुरुस्ती होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील टेकडी भागात जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या वेळी मुख्य जलवाहिन्यांसह अन्य जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. रस्त्याच्या मधोमध पाच फुटांचा खड्डा पडल्याने, मोठा अपघात होण्याची भीती मनसेचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांनी व्यक्त केली आहे.

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र अद्यापही जलवाहिनीची गळती बंद केली नसल्याने पाणी गटारात जात असल्याचे चित्र आहे. शहरात जलवाहिनीला गळती लागण्याच्या प्रमाणात वाढ होऊनही गळती बंद केली जात नसल्याचा आरोप होत आहे. रस्त्याचे बांधकाम व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.