शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मिठाईतील दुकानांमध्ये कमी रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 17:36 IST

नवरात्रीनिमित्ताने मिठाई विक्रेते पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करत आहेत.

कल्याण : लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद आणि अनलॉकमध्ये दुकानांना ग्राहक पाठ दाखवत असल्याने व्यापाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. यात मिठाई विक्रेत्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मिठाईचा गोडवा कमी झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली. 

मागील सहा महिन्यात कोरोनाच्या संकटाने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. कोणालाही उत्साहाने सण देखील साजरा करता आले नाही. याचा थेट परिणाम,  बाजारातील अर्थचक्रावर पडला. दरवर्षी गणेशोत्सवात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा मिठाईच्या व्यवसायाला उतरती कळा लागली.

नवरात्रीनिमित्ताने मिठाई विक्रेते पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करत आहेत. उपवासाची मिठाई विक्रेते बनविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहेत.  मिठाई बाजारात स्टॉबेरी काजू, बटर स्कॉच, चॉकलेट काजू, चॉकलेट, गुलकंद काजू, केशर मावा, मॅगो , डायफ्रुट  याप्रकारातील आणि अनेक चवीमध्ये बर्फी, पेढे उपलब्ध आहेत.  यासह मोतीचुर लाडू, सुपर लाडू, कडक लाडू, नरम बुंदी लाडू, महा लाडू, रवा लाडू, बेसण लाडू, चुरमा लाडू विक्रीस आहेत. तसेच काजू कतरी, पेढे, बदाम, अंजीर, पिस्ता, मलई बर्फी, नारळी पाक  या मिठाई नेहमीप्रमाणे दुकानात ठेवण्यात आल्या आहेत. 

मिठाई विक्रेता हरिश भदोरिया यांनी सांगितले की, गणेशोत्सवात व्यवसायाला मोठा फटका बसला. नवरात्री आणि दिवाळी या दोन सणांमध्ये व्यवसाय होईल, अशी आशा आहे. ग्राहक काही प्रमाणात दुकानात येत आहेत. ग्राहकांना उपवासाचे लाडू, मिठाई उपलब्ध आहे. 

टॅग्स :thaneठाणे