शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मिठाईतील दुकानांमध्ये कमी रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 17:36 IST

नवरात्रीनिमित्ताने मिठाई विक्रेते पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करत आहेत.

कल्याण : लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद आणि अनलॉकमध्ये दुकानांना ग्राहक पाठ दाखवत असल्याने व्यापाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. यात मिठाई विक्रेत्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मिठाईचा गोडवा कमी झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली. 

मागील सहा महिन्यात कोरोनाच्या संकटाने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. कोणालाही उत्साहाने सण देखील साजरा करता आले नाही. याचा थेट परिणाम,  बाजारातील अर्थचक्रावर पडला. दरवर्षी गणेशोत्सवात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा मिठाईच्या व्यवसायाला उतरती कळा लागली.

नवरात्रीनिमित्ताने मिठाई विक्रेते पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करत आहेत. उपवासाची मिठाई विक्रेते बनविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहेत.  मिठाई बाजारात स्टॉबेरी काजू, बटर स्कॉच, चॉकलेट काजू, चॉकलेट, गुलकंद काजू, केशर मावा, मॅगो , डायफ्रुट  याप्रकारातील आणि अनेक चवीमध्ये बर्फी, पेढे उपलब्ध आहेत.  यासह मोतीचुर लाडू, सुपर लाडू, कडक लाडू, नरम बुंदी लाडू, महा लाडू, रवा लाडू, बेसण लाडू, चुरमा लाडू विक्रीस आहेत. तसेच काजू कतरी, पेढे, बदाम, अंजीर, पिस्ता, मलई बर्फी, नारळी पाक  या मिठाई नेहमीप्रमाणे दुकानात ठेवण्यात आल्या आहेत. 

मिठाई विक्रेता हरिश भदोरिया यांनी सांगितले की, गणेशोत्सवात व्यवसायाला मोठा फटका बसला. नवरात्री आणि दिवाळी या दोन सणांमध्ये व्यवसाय होईल, अशी आशा आहे. ग्राहक काही प्रमाणात दुकानात येत आहेत. ग्राहकांना उपवासाचे लाडू, मिठाई उपलब्ध आहे. 

टॅग्स :thaneठाणे