शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डेच

By धीरज परब | Updated: July 2, 2023 19:11 IST

पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली.

मीरारोड - पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे . 

रस्त्यांच्या कामांचा दर्जा व लेव्हल राखणे तसेच पाण्याचा निचरा करण्याचे प्रभावी उपाय कडे वर्षानु वर्ष कणीवपूर्वक केले जाणारे दुर्लक्ष यंदा देखील पाऊस सुरु होताच रस्त्यांवर खड्डे पडण्यास कारणीभूत ठरले आहे . दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम पर्यंत मेट्रोचे काम सुरु असल्याने त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेच पण करोडो रुपये खर्च करून बनवलेला मुख्य असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग सुद्धा खड्ड्यांची व्यापला आहे . शहरातील बहुतांश डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले असून नव्याने खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे . 

या शिवाय चेकनाका ते वरसावे पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आणि वरसावे ते काजूपाडा पर्यंतचा घोडबंदर मार्ग सुद्धा खड्ड्यांनी व्यापला आहे . महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तर घोडबंदर मार्गाची जबाबदारी राज्यच्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडे आहे . खड्डे पडल्याने हे दोन्ही रस्ते जीवघेणे बनले असून वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे . 

पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास खड्ड्याचा व त्याच्या खोलीचा अंदाज वाहन चालकांना येत नाही . खड्डयां मुळे सर्वात जास्त धोका दुचाकीस्वारांना निर्माण झाला असून या आधी देखील खड्ड्यांनी दुचाकी स्वारांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत .