शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

उल्हासनगर शहरात १६ लाख मतदार

By admin | Updated: February 15, 2017 04:40 IST

ठाणे, उल्हासनगर या दोन्ही महापालिकांच्या २०९ नगरसेवकांच्या निवडीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

सुरेश लोखंडे / ठाणेठाणे, उल्हासनगर या दोन्ही महापालिकांच्या २०९ नगरसेवकांच्या निवडीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी एक हजार २८४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांना १६ लाख ३५ हजार ४३१ मतदार मतदान करणार आहेत. पसंतीच्या नगरसेवकास जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून सवलतींचादेखील वर्षाव केला आहे.मतदारास एकाच वेळी चार उमेदवाराना जंबो मतदान करण्याचा हक्क या निवडणुकीत बहाल झाला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या ७८ नगरसेवकांना निवडून देण्यासाठी चार लाख सहा हजार ८७९ मतदाराना मतदान करण्याचा हक्क मिळालेला आहे. यासाठी ४७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना या प्रमुख पक्षांसह आघाडीतील छोटेमोठे पक्षाचे उमेदवार पॅनलमध्ये एकत्र येऊन नशिब अजमावत आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदानाच्या काळात मोठमोठी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यावर २० टक्के सवलत लागू केल्याचे उल्हासनगर निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी लोकमतला सांगितले. शहरातील ७० हजार विद्यार्थी मतदानाचे निमंत्रणकार्ड आईवडिलांना देऊन मतदानासाठी हट्ट करणार आहेत. चार प्रमुख ठिकाणांहून मतदान प्रभात फेरी काढणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.या निवडणुकीसाठी उल्हासनगर विधानसभेच्या दोन लाख ६२ हजार ८३७ मतदारांसह अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील काही मतदार असे चार लाख सहा हजार ८७९ मतदार मतदान करणार आहेत. तर ठाणे मनपाच्या १३१ नगरसेवकांसाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. त्याना १२ लाख २८ हजार ५९२ मतदार मतदान करणार आहेत.