शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काशिमिऱ्यात १३ सडक्या वाहिन्या

By admin | Updated: April 19, 2016 02:09 IST

काशिमीरा येथील मुन्शी कम्पाउंड येथे दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या सोमवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले

मीरा रोड : काशिमीरा येथील मुन्शी कम्पाउंड येथे दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या सोमवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले. याची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम करून १३ गळक्या वाहिन्या शोधल्या. दोन दिवसांत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.झोपडपट्टी परिसरात पालिकेने गटार खणून अर्धवट ठेवल्याने गटार तुंबले आहे, जेणेकरून गटारातून जाणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांमध्ये गटाराचे पाणी जात होते. परिणामी, पाणी येताच रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाणी मिळते. या दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उत्तम रणदिवे यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. परिसरात पाच ठिकाणी खणून गटारातून जाणाऱ्या सुमारे १३ सडलेल्या जलवाहिन्या शोधल्या. त्यांची दुरु स्ती हाती घेतली आहे. पालिकेचा पाणीपुरवठा सुमारे ४५ तासांनी होत असल्याने मुख्य जलवाहिनी रिकामी राहते. परिणामी, त्यावर असणाऱ्या गळक्या वाहिन्यांमधून गटाराचे पाणी मुख्य जलवाहिनीत साचते, आणि लोकांना दूषित पाणी येते. (प्रतिनिधी)