शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

... तर भातशेती संकटात

By admin | Updated: July 8, 2015 00:11 IST

जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी या खरीप हंगामात ६० हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करून त्यासाठी भाताची रोपे मोठ्याप्रमाणात तयारही केली आहेत.

सुरेश लोखंडे  ठाणे जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी या खरीप हंगामात ६० हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करून त्यासाठी भाताची रोपे मोठ्याप्रमाणात तयारही केली आहेत. मात्र त्या आता करपू लागल्या आहेत. आगामी दोन दिवसात पाऊस न पडल्यास भात लागवड संकटात सापडण्याची शक्यता खुद्द जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे दोन टक्के म्हणजे केवळ एक हजार २०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने आतापर्यंत भाताची लागवड होणे अपेक्षीत होते. पण पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. रोपांची वाढ झाल्यानंतर ठराविक दिवसात त्यांची लागवड होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रोप वाटीका मोठ्याप्रमाणात तयार केल्या आहेत. पण आता त्यांचे नुकसान होऊ घातले आहेत. भात रोपांचे शेंडे सुकू लागले आहेत. त्यांची वेळीच लागवड होणे आवश्यक आहे. अन्यथा भात लागवडीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.