शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

... तर भातशेती संकटात

By admin | Updated: July 8, 2015 00:11 IST

जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी या खरीप हंगामात ६० हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करून त्यासाठी भाताची रोपे मोठ्याप्रमाणात तयारही केली आहेत.

सुरेश लोखंडे  ठाणे जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी या खरीप हंगामात ६० हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करून त्यासाठी भाताची रोपे मोठ्याप्रमाणात तयारही केली आहेत. मात्र त्या आता करपू लागल्या आहेत. आगामी दोन दिवसात पाऊस न पडल्यास भात लागवड संकटात सापडण्याची शक्यता खुद्द जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे दोन टक्के म्हणजे केवळ एक हजार २०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने आतापर्यंत भाताची लागवड होणे अपेक्षीत होते. पण पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. रोपांची वाढ झाल्यानंतर ठराविक दिवसात त्यांची लागवड होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रोप वाटीका मोठ्याप्रमाणात तयार केल्या आहेत. पण आता त्यांचे नुकसान होऊ घातले आहेत. भात रोपांचे शेंडे सुकू लागले आहेत. त्यांची वेळीच लागवड होणे आवश्यक आहे. अन्यथा भात लागवडीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.