शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ठाण्यात इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली, १३ कुटुंबीयांना केले स्थलांतरित

By अजित मांडके | Updated: September 8, 2022 22:39 IST

अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली.

ठाणे :  अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली. या घटनेमुळे इमारतीच्या तळाची माती निघून खांब दिसू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ही इमारत रिकामी केली आहे. त्यातील १३ कुटुंबीय इतरत्र, तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. 

ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी वीजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसादरम्यान वागळे इस्टेट भागातील महात्मा फुले नगर येथील मीत अपार्टमेंट या इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली. या घटनेची माहिती माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी देताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

नाल्याची भिंत पडल्यामुळे इमारतीच्या तळाची माती निघून गेली असून यामुळे इमारतीचे खांब दिसू लागले आहेत. दोन मजली असलेल्या या इमारतीत १३ कुटुंबीय राहत असून त्याचबरोबर ६ गाळे आहेत. २२ वर्षे जुनी असलेली ही इमारत सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून रिकामी करण्यात आली आहे. त्यातील १३ कुटुंबय इतरत्र तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे