शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

ठाण्यात गोवर लसीकरण वाढविण्यासाठी पालिका घेणार धर्मगुरुंची मदत

By अजित मांडके | Updated: November 29, 2022 17:10 IST

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

ठाणे  - गोवरला रोखण्यासाठी ठाणो महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील ठाण्यातील काही भागातील नागरीकांमध्ये आजही गैरसमज असल्याचे दिसत आहे. लसीकरणाबाबत नागरीकांमध्ये अफवा असल्याने ते लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिकेने यावर धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मुंब्रा व इतर काही भागात धर्मगुरुंच्या माध्यमातून जनजागृती करुन लसीकरण आणि सर्व्हेला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे. मात्र मुंब्य्रात सर्व्हे करण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे. तोंडावर दरवाजा बंद करणे, लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणो असे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सव्र्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना सतावू लागला आहे.

आता यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला हाताशी धरुन या भागातील धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार धर्मगुरुंच्या माध्यमातून येथील नागरीकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर लसीकरण आणि सव्र्हेची मोहीम वेगाने सुरु केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच येथीळ शाळांमध्ये देखील जनजागृती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले आहे. तसेच या विषयीची माहिती महापालिकेला कळविणो गरजेचे असल्याचे सांगितले आहे. कोरोना काळात देखील अशाच पध्दतीने महापालिकेने धर्मगुरुंची मदत घेतली होती. त्यानुसार त्यावेळेस ज्या पध्दतीने यश आले त्याच पध्दतीने आता देखील यश येईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :thaneठाणे