शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

जलयुक्त ठाणे, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; ८७.९६ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:25 IST

सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने बुधवारी ठाणे जिल्ह्यास झोडपले. दिवसभरात सरासरी ८७.९६ मिमी पाऊस पडला. दरम्यान, कल्याणमधील रायते पूल पाण्याखाली गेल्याने त्या पुलावरील वाहतूक टिटवाळा, आंबिवली आणि शहाडमार्गे वळवली होती.

ठाणे : सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने बुधवारी ठाणे जिल्ह्यास झोडपले. दिवसभरात सरासरी ८७.९६ मिमी पाऊस पडला. दरम्यान, कल्याणमधील रायते पूल पाण्याखाली गेल्याने त्या पुलावरील वाहतूक टिटवाळा, आंबिवली आणि शहाडमार्गे वळवली होती. कोणतीही मोठी घटना जिल्ह्यात घडली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.ठाणे शहरात बुधवारी १०६ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारी अचानक पावसाचा जोर वाढला. शहरातील सखल भागात पाणी साचून वृक्ष उन्मळून पडल्याच्या काही घटना घडल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १०५४ मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक १८४ मिमीपाऊस उल्हासनगरात नोंदवला गेला. त्यापाठोपाठ अंबरनाथ १७५, मुरबाड १७१, कल्याण १६४, ठाणे आणि भिवंडीत प्रत्येकी १४०, तर शहापूर तालुक्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली.ठामपा हद्दीत मंगळवारी दिवसभरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. यामध्ये श्री क्रीडा मंडळाच्या बाजूच्या घरामध्ये आणि सावरकरनगर येथील शांतिवन सोसायटी येथील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. विविध १५ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये तीन गाड्यांवर झाडे पडली असून त्यामध्ये माजिवडा येथे झालेल्या दुर्घटनेत धंपाल माने (२७) आणि मुकेश शिंदे (३०) हे जखमी झाले. तसेच दोन ठिकाणी घरांवर झाड पडले असून वसंतविहार येथे झालेल्या घटनेत घराचे किरकोळ नुकसान झाले आहे.सकाळपासून १२ ठिकाणी पाणी साचले, तर विविध ९ ठिकाणी झाडे पडली आहेत. यामध्ये एकही झाड गाडी किंवा घरावर पडले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.