शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ठाणे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा हवा

By admin | Updated: March 7, 2016 02:15 IST

भारतात सर्वप्रथम वाडीबंदर-ठाणे मार्गावर १६ एप्रिल १९५३ ला रेल्वे धावली. त्यामुळे वाडीबंदर/सीएसटीएवढेच ठाणे स्थानकालाही महत्त्व आहे.

डोंबिवली : भारतात सर्वप्रथम वाडीबंदर-ठाणे मार्गावर १६ एप्रिल १९५३ ला रेल्वे धावली. त्यामुळे वाडीबंदर/सीएसटीएवढेच ठाणे स्थानकालाही महत्त्व आहे. या स्थानकाला १६३ वर्षे पूर्ण होऊनही अद्याप त्याचा ऐतिहासिक (हेरिटेज) स्थानकांमध्ये समावेश झाला नाही, अशी खंत खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे व्यक्त केली. विचारे यांनी बुधवारी प्रभू यांची दिल्लीत भेट घेतली.ठाणे-वाशी हार्बर मार्गावर सुविधा, जादा लोकल, मुख्य मार्गावरील ठाणे-दिवा ५/६ व्या मार्गांच्या खोळंबलेल्या कामाला गती मिळावी, ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या काही जागेवर नवे स्थानक, दिवा स्थानकात कोकणच्या गाड्यांना थांबा, ठाणे स्थानकात राज्यराणीसह दुरांतोला थांबा, ठाणे स्थानकातून कल्याणपुढे लोकल शटल सेवा आदी मुद्यांवर उभयतांनी सविस्तर चर्चा केली. अर्थसंकल्प सादर झाला असला तरीही प्रवाशांचे गाऱ्हाणे मांडले जावे, असा आग्रह ठाणे, दिवा, कल्याण-कसारा, कर्जत, वांगणी, उल्हासनगर आदी ठिकाणच्या रेल्वे प्रवासी संघटनांनी विचारेंकडे धरला होता. त्यानुसार, त्यांनी प्रभूंकडे समस्यांचा पाढा वाचला. (प्रतिनिधी)